

Rajasthan
sakal
जयपूर : राजस्थानने प्रधानमंत्री कुसुम योजनेत मोठा टप्पा गाठला असून, राज्याने कंपोनंट ‘ए’ आणि ‘सी’ अंतर्गत तीन हजार मेगावॉट सौरऊर्जेचा क्षमतेचा टप्पा गाठला. या कामगिरीमुळे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात राजस्थान देशात अव्वल ठरले आहे. शिवाय विजेची वाढती मागणी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मुंबईसारख्या महानगरांसाठीही ही कामगिरी आदर्शवत आहे.