PM Modi: सरकारच्या योजना शेतकऱ्यांचे भाग्य बदलतील; मोदींकडून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना दलहन आत्मनिर्भर मिशन’ला प्रारंभ

Dhan Dhanya Krishi Yojana: पंतप्रधान मोदींनी धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भर मिशन सुरू केले; या योजनांतून ३५ हजार कोटी रुपये खर्च करून लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार.
PM Modi

PM Modi

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भर मिशन या दोन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्याचे काम करतील,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनांच्या अनावरणप्रसंगी बोलून दाखवला. या दोन्ही योजनांवर सरकार ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com