PM Narendra Modi : राज्यघटनेच्या मूळ भावनेलाच चिरडले होते; आणीबाणीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

India Politics : आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे गळचेपी केली गेली होती आणि संविधानाची मूळ भावना चिरडण्यात आली होती. हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘आणीबाणी लादण्याचा अध्याय हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळ्या अध्यायांपैकी  एक होता. या अध्यायाला ५० वर्षे पूर्ण झाली असून, राज्यघटनेच्या मूळ भावनेला त्यावेळी काँग्रेसने चिरडले होते,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी समाज माध्यमातून केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com