PM Narendra Modi: मतपेढीच्या राजकारणामुळे नुकसान; मिझोरममधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

Mizoram:ईशान्येकडील राज्यांना मतपेढीच्या राजकारणाची मोठी किंमत चुकवावी लागली असून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील अकरा वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रदेश देशाच्या विकासाचे इंजिन बनला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

sakal

Updated on

ऐजॉल (मिझोराम): ‘‘ईशान्येकडील राज्यांना मतपेढीच्या राजकारणाची मोठी किंमत चुकवावी लागली असून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील अकरा वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रदेश देशाच्या विकासाचे इंजिन बनला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com