Bihar Politics : ‘असंवेदनशील सरकारमुळे राजकारणात’; प्रशांत किशोर

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी बिहारमधील कोरोना काळातील सरकारची असंवेदनशीलता उजेडात आणली आहे. ते बिहारमध्ये राजकारणात सक्रिय होऊन बदल घडवू इच्छितात.
Bihar Politics
Bihar Politicssakal
Updated on

पाटणा : ‘‘कोरोना महासाथीचे संकट नितीशकुमार यांच्या बिहारमधील सरकारने असंवेदनशीलतेने हाताळले. ते पाहून बिहारमधील राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय मी घेतला,’’ असा दावा जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अन् राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com