बिहार निवडणुकीतून प्रशांत किशोर यांची माघार; म्हणाले, मी लढणार नाही, पक्षाला १५० जागा...

Prashant Kishor: जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार निवडणुकीतून माघार घेतलीय. आपण स्वत: निवडणूक लढणार नसून पक्षाला १५० जागा मिळवण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.
Bihar Elections 2025 Prashant Kishor Steps Back Will Not Contest Focus on 150 Seats Target

Bihar Elections 2025 Prashant Kishor Steps Back Will Not Contest Focus on 150 Seats Target

Esakal

Updated on

बिहार निवडणुकी आपण लढणार नाही नसल्याची घोषणा जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलीय. मी हा निर्णय जनतेच्या हितासाठी आणि मोठ्या उद्देशानं केला आहे. पक्षासाठी मोठं ध्येय निश्चित केलं असून पक्षाला किमान १५० जागा जिंकाव्या लागतील, अन्यथा हा माझा पराभव असेल असंही प्रशांत किशोर म्हणालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com