Premanand Maharaj: ''शंभरपैकी फक्त चारच मुली पवित्र'' प्रेमानंद महाराज यांचं विधान; तरुणांचेही कान टोचले

Vrindavan Saint Premanand Maharaj's Remark Goes Viral: "आजकालच्या काळात मुले स्वतःच्या पसंतीने लग्न करोत किंवा आई-वडिलांच्या पसंतीने, दोन्ही परिस्थितीत परिणाम चांगले येत नाहीत, अशा परिस्थितीत जोडप्यांचं नातं कसं टिकवायचं?"
premanand maharaj
premanand maharajesakal
Updated on

नवी दिल्लीः वृंदावनचे संत प्रेमानंदजी महाराज सध्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कथावाचक अनिरुद्धाचार्य त्यांच्या वादग्रस्त बोलण्यामुळे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले होते. आता प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 14 सेकंदांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेमानंदजी महाराज असे म्हणताना आजकालच्या तरुणांबद्दल बोलताना दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com