

Priyanka Gandhi
sakal
नवी दिल्ली : बिहारमधील नागरिकांनी उज्ज्वल भवितव्यासाठी, हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी-वद्रा यांनी गुरुवारी केले.