Rahul Gandhi: ‘जातिनिहाय’बाबत योजना नाही; राहुल गांधी यांची जनगणनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका

Rahul Gandhi Questions Government on Caste Census Roadmap: जातनिहाय जनगणनेवर केंद्र सरकारकडे कोणतीही ठोस रूपरेषा नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. यामुळे बहुजनांचा विश्वासघात होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘‘जातिनिहाय जनगणनेबाबत सरकारकडे ठोस रूपरेषा आणि कालबद्ध योजनाही नाही. मोदी सरकारची जातिनिहाय जनगणना ही देशातील बहुजनांचा उघड उघड विश्वासघात आहे,’’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला आहे. जनगणनेसंदर्भात लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तराच्या आधारे राहुल गांधींनी ही टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com