

Rahul Gandhi
sakal
कन्नूर (केरळ) : ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एप्स्टीन फाईल्स’चा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-अमेरिका व्यापार करारावर सही करण्यास भाग पाडले,’’ असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचा बळी जाईल, असाही दावा त्यांनी केला. कन्नूर जिल्ह्यातील पेरावूर येथील शेतकरी अधिवेशनात ते बोलत होते.