Rahul Gandhi : बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार’ यात्रा काढणार, राहुल यांची घोषणा; येत्या १७ ऑगस्टपासून सुरुवात करणार

Voter Rights Yatra : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ काढणार असून मतचोरीविरोधात १३०० किमीचा जनसंवाद होणार आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतचोरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने बिहारमध्ये व्होटर अधिकार (मतदार अधिकार) यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापविण्याची तयारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com