

Rahul Gandhi
esakal
E20 Petrol: देशभरात सध्या E20 पेट्रोलवरुन सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. E20 किंवा त्यापेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याचा दावा केला जातोय. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीका केलीय.