Rahul Gandhi: ‘एमपीएससीवर भाजपचा कब्जा, विश्वासार्हता उद्ध्वस्त’; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi Attacks BJP Government Over MPSC Credibility Crisis: एमपीएससीवरील कथित कब्जा, प्रश्नपत्रिका फुटणे, भरती रखडणे आणि शिक्षणावरील वाढता खर्च यावर राहुल गांधींची केंद्र-राज्य सरकारवर तीव्र टीका
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

नवी दिल्ली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (एमपीएससी) घटनात्मक संस्थेवर कब्जा करत त्याच्या विश्वसनीयतेचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com