New Delhi: संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलवा; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी..

दुसरीकडे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जावे, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी सामील झाले तरच विरोधकांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असा सल्ला दिला आहे.
Rahul Gandhi pens letter to PM Modi, demanding an immediate special session of Parliament to discuss urgent national matters.
Rahul Gandhi pens letter to PM Modi, demanding an immediate special session of Parliament to discuss urgent national matters.Sakal
Updated on

नवी दिल्ली : पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यानंतर हाती घेण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर आणि नुकताच झालेला शस्त्रसंधी करार या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत केली आहे. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जावे, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी सामील झाले तरच विरोधकांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com