
पाटणा : ‘‘मतांची चोरी म्हणजे अधिकारांची, आरक्षणाची, रोजगाराची, शिक्षणाची, लोकशाहीची आणि तरुणांच्या भवितव्याची चोरी आहे,’’ अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी टीका केली. महाआघाडीच्या बहुचर्चित ‘व्होटर अधिकार यात्रे’च्या समारोप सभेत ते बोलत होते.