

Wedding invitation birth date rule
ESakal
राजस्थानमध्ये आखा तीज (अक्षय तृतीया) आणि पिंपळ पौर्णिमा यांसारख्या शुभ दिवशी होणाऱ्या बालविवाहांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने यावर्षी विशेष तयारी केली आहे. सरकारने या दोन शुभ दिवशी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वर यांच्या जन्मतारखा छापण्याचा आग्रह धरला आहे. जेणेकरून त्यांच्या वयाची पडताळणी करून ते निश्चित करता येतील.