
विशाखापट्टण : ‘‘भारतीय नौदलाची भूमिका ही केवळ समुद्राच्या संरक्षणापुरती मर्यादित नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचा देखील तो सर्वांत मोठा आधार आहे. देशाच्या इंधनसाठ्याचे संरक्षण करण्याचे काम हे नौदलाकडूनच करण्यात येते,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.