Rajnath Singh : भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर चोख उत्तर दिलं जाईल; राजनाथ सिंह, जे व्हावे अशी सर्वांची इच्छा ते नक्की होईल

National Security : भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे हे माझे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाम भूमिका मांडली. दिल्लीतील सनातन संस्कृती जागरण महोत्सवात ते बोलत होते.
Rajnath Singh
Rajnath Singhsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. तिन्ही सैन्यदलांबरोबर समन्वय साधून देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सनातन संस्कृती जागरण महोत्सवात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com