Rajnath Singh: भारत-पाक संघर्ष तिसऱ्या पक्षामुळे थांबला नाही; राजनाथ सिंहांचे स्पष्ट वक्तव्य

Operation Sindoor: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोणाच्याही म्हणण्यावर थांबविले गेले नव्हते. दहशतवाद्यांविरोधातील लढाई सुरू होती आणि भविष्यात हल्ला झाल्यास ती पुन्हा सुरू होईल.
Rajnath Singh

Rajnath Singh

sakal

Updated on

हैदराबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना एकाच्या म्हणण्यावरून (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प) ऑपरेशन सिंदूर थांबविण्याचा आल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com