Air Pollution : श्रीमंत लोक प्रदूषण पसरवतात, गरिबांना परिणाम भोगावे लागतात; सरन्यायाधीश सूर्य कांत

महानगरात राहणारे श्रीमंत लोक त्यांच्या सवयी बदलत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदूषण पसरते. मात्र त्याचे परिणाम गरिबांना भोगावे लागतात.
delhi air pollution

delhi air pollution

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘महानगरात राहणारे श्रीमंत लोक त्यांच्या सवयी बदलत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदूषण पसरते. मात्र त्याचे परिणाम गरिबांना भोगावे लागतात,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी प्रदूषणाच्या मुद्द्यावरील सुनावणीवेळी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com