S. Jaishankar: नावीन्यपूर्ण दृष्टिकोन हवा : एस जयशंकर, कार्यसूचीचा विस्तार गरजेचा

India Russia Relations: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रशियाच्या दौऱ्यावर भारत-रशिया संबंधांचा विस्तार आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले. अमेरिकेशी तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा उठवला.
India Russia Relations
India Russia Relationssakal
Updated on

नवी दिल्ली/मॉस्को : ‘‘भारत आणि रशियाने भूराजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नावीन्यपूर्ण दृष्टिकोन अवलंबणे आवश्यक आहे,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com