

Centre faces a crucial numbers test as it seeks support of 360 MPs in the upcoming Parliament session.
sakal
नवी दिल्ली: प्रस्तावित १३१वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करताना केंद्र सरकारचीदेखील कसोटी लागणार आहे. या विधेयकासाठी सरकार दोनतृतीयांश बहुमताची जुळवाजुळव कशा पद्धतीने करते? याकडे सर्वांचे लक्ष असेल. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी मात्र हे विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्नशील दिसते.