

नवी दिल्ली: एआय तंत्रज्ञानाचा न्यायालयात चुकीचा वापर होत असल्याची बाब समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने सांगितले की, खरे नसलेल्या किंवा अस्तित्वात नसलेल्या निर्णयांवर आधारित निकाल देणे चुकीचे आहे आणि ते गंभीर गैरवर्तन मानले जाऊ शकते.