

Supreme Court
esakal
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जनहित याचिकांमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल गंभीर चिंता दर्शवली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही हाय-प्रोफाइल व्यक्ती आता एकाच कामात गुंतल्या आहेत. सकाळी वर्तमानपत्र वाचणे आणि संध्याकाळी त्यावर आधारित जनहित याचिका दाखल करणे.