Supreme Court: राज्यपालांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय न घेतल्यास न्यायालयाने काढले ताशेरे

Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला की, घटनात्मक संस्थांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही तर न्यायालय काय करू शकते? राज्यपालांनी रोखलेली विधेयके राजकीय मार्गाने सोडवली जावीत, असेही न्यायालयाने सुचवले.
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘घटनात्मक संस्थांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही तर तर न्यायालयांनी काय हात बांधून बसायचे का,’ असा रोखठोक सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला केला. राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णयच न घेणाऱ्या राज्यपालांवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com