Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

Supreme Court Ends 42-Year Taj Mahal Case, Splits Issues for Better Environmental Oversight : ४२ वर्षे चाललेल्या ताजमहल प्रकरणाला सुप्रीम कोर्टाचा पूर्णविराम; पर्यावरण संरक्षणासाठी याचिकांचे चार स्वतंत्र भागांमध्ये पुनर्गठन
Taj Mahal Case Ends After 42 Years, What Was the Petition Really About?

Taj Mahal Case Ends After 42 Years, What Was the Petition Really About?

esakal

Updated on

आग्रा : जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल ४२ वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर एका महत्त्वाच्या वळणावर आला आहे. १९८४ मध्ये दाखल झालेली सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्रमांक १३३८१ आता न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. मात्र याचा अर्थ पर्यावरण संरक्षणात मागे हटणे अजिबात नाही, तर प्रकरणाला अधिक व्यवस्थित आणि प्रभावी स्वरूप देण्याचा हा न्यायालयीन निर्णय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com