India vs Pakistan War : भारत-पाकिस्तान सीमेवर दोन दिवसांत १८ मृत्युमुखी; ६० जखमी हजारो नागरिकांचे स्थलांतर

India PakistanTension : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव अधिक वाढला असून सततच्या गोळीबारामुळे पाच जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू, तर ६० जण जखमी झाले आहेत.
India vs Pakistan War
India vs Pakistan Warsakal
Updated on

जम्मू : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे सीमेवरील तणाव अधिक तीव्र झाला असून सतत सुरू असलेल्या गोळीबारामुळे जम्मू भागातील किमान पाच जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या गोळीबारात दोन दिवसांत १८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com