Ladakh Crisis: लेहमध्ये संचारबंदी कायम, पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले; हिंसाचारानंतर शांतता पण तणावपूर्ण!

Ladakh Crisis: लेहमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर प्रशासनाने तातडीने संचारबंदी लागू केली आहे. ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तणावपूर्ण शांतता कायम आहे.
Ladakh Crisis

Ladakh Crisis

sakal

Updated on

लेह/श्रीनगर ता : आंदोलक आणि पोलिस यांच्यात बुधवारी संघर्ष झाल्यानंतर आज लेहमध्ये तणावपूर्ण शांतता होती. हिंसाचारानंतर प्रशासनाने येथे तातडीने संचारबंदी व जमावबंदी लागू केली असून याचा भंग करणाऱ्या सुमारे ५० जणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com