PM Narendra Modi : मानवता अन्‌ काश्‍मिरीयतवर पाकचा हल्ला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात; चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पण

Chenab Bridge : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पण करताना त्यांनी मानवता आणि काश्मिरीयतवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला.
PM Narendra Modi
PM Narendra Modi sakal
Updated on

कटरा : ‘‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला करत एकप्रकारे मानवता आणि काश्‍मीरियतवर घाला घातला,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या हल्ल्याच्या माध्यमातून देशात धार्मिक दंगली घडविण्याचा आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांंची उपजिविका हिरावून घेण्याचा पाकिस्तानचा डाव होता, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com