

Gulzarilal Nanda & Chandra Shekhar Singh
esakal
Indian Prime Ministers: भारताचा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट रोजी दरवर्षी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला जातो. देशाचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. ही परंपरा १५ ऑगस्ट १९४७ पासून सुरू आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्रीय ध्वज फडकवून देशाला संबोधित केले होते.