

Farmer Accident Welfare Scheme
esakal
शेतकरी आणि शेतमजुरांना अपघाती संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळावा यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ राबवली जाते. दुर्घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पात्र लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.