Vande Bharat Food Row
esakal
देशातील सर्वात प्रीमियम समजली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या गाडीतील अन्न जेवल्याने आपली प्रकृती बघिडली, असा आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे या गाडीत मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आयुषी सिंह असं या महिलेचं नाव आहे.