Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; सत्तेत आल्यावर कारवाईचा इशारा

Vote Theft : राहुल गांधी यांनी बिहारमधील सभेत मतांची चोरी म्हणजे भारतमातेवर हल्ला असल्याचे सांगत निवडणूक आयुक्तांवर कारवाईचा इशारा दिला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

गया (बिहार) : ‘‘व्होट चोरी म्हणजे भारतमातेवर हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com