Mehbooba Mufti : युद्ध हवे असणाऱ्यांनी सीमेवर स्थायिक व्हावे; युद्धाने कोणाचाच लाभ नाही : मेहबुबा मुफ्ती

PDP Leader: श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मेहबुबा मुफ्ती यांनी युद्ध नव्हे, संवाद हाच पर्याय असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना वाजपेयींच्या शांती मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
"Mehbooba Mufti Advocates Vajpayee’s Path of Peace Talks"
"Mehbooba Mufti Advocates Vajpayee’s Path of Peace Talks"Sakal
Updated on

श्रीनगर : युद्धामुळे कोणालाच लाभ होत नाही, त्यामुळे केवळ विध्वंस होतो आणि लोकांना जीव गमवावा लागतो, असे मत पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या(पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे संवादाचा मार्ग निवडावा असे आवाहनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. श्रीनगर येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com