Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

What is Gyan Bharatam Yojana: दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या जुन्या हस्तलिखिते आणि कागदपत्रे आता "ज्ञान भारतम" योजनेअंतर्गत डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून भविष्यातील पिढ्यांसाठी जतन केली जात आहेत.
What is Gyan Bharatam Yojana
What is Gyan Bharatam YojanaESakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांपैकी एक जुन्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांबद्दल होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बऱ्याच काळापासून दुर्लक्षित असलेल्या जुन्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे डिजिटलायझेशन केले जात आहे. या योजनेला 'ज्ञान भारतम' असे नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com