Bihar Elections : एक्सप्रेस वे बांधल्याने विकास होईल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

RJD's 'Jungle Raj' Allegations : योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या १५ वर्षांच्या राजवटीत बिहारमध्ये अराजकता आणि असुरक्षिततेचा 'जंगलराज' होता, अशी टीका केली आणि एनडीए सरकारने विकास व सुरक्षा आणल्याचे सांगितले.
RJD's 'Jungle Raj' Allegations

RJD's 'Jungle Raj' Allegations

Sakal

Updated on

Blaming Congress and RJD for Bihar's Decline : ​उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) १५ वर्षांच्या राजवटीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राजदच्या काळात बिहारमध्ये अराजकतेचे वातावरण होते. शनिवारी (८ नोव्हेंबर) मोतिहारी आणि पिपरा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांच्या बाजूने प्रचार करताना त्यांनी मतदारांना संबोधित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com