Yogi Adityanath: अर्थमंत्र्यांनाही माहिती नाही कोणाची निवड झाली! योगींचा भरती प्रक्रियेवर मोठा दावा; 'काका-पुतण्या' जोडीवर टीका

भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा दावा करत योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर घणाघात; ‘काका-पुतण्या’ जोडीवर निशाणा, केवळ गुणवत्तेच्या जोरावरच सरकारी नोकऱ्या मिळत असल्याचा पुनरुच्चार
Transparent Recruitment in UP: Yogi Adityanath Slams Previous Regimes

Transparent Recruitment in UP: Yogi Adityanath Slams Previous Regimes

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भाष्य करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. "आधीच्या काळात भरती म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा होता, पण आता केवळ गुणवत्तेच्या जोरावर तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळत आहेत," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लखनौमधील लोकभवन येथे उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाद्वारे (UPSSSC) नवनियुक्त लेखा परीक्षकांना (Auditors) नियुक्ती पत्रे प्रदान करताना मुख्यमंत्री बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com