योगी सरकारचा मोठा निर्णय! यूपीमधील 'या' दोन गावांची नावे बदलली; आता 'सियारामपूर' आणि 'हरिनगर' अशी असेल नवी ओळख

UP government village Name Change Decision: योगी सरकारचा निर्णय: यूपीतील दोन गावांची नावे बदलली, स्थानिक संस्कृतीला मिळणार नवी ओळख
Yogi Adityanath Government Changes Names of Two Villages in UP

Yogi Adityanath Government Changes Names of Two Villages in UP

sakal

Updated on

उत्तर प्रदेशात लवकरच पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील दोन ग्रामपंचायतींच्या नावांत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थानिक लोकांची श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com