

Yogi Adityanath’s Promise Transforms Fate of Orphan Children
Sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील दोन अनाथ भावंडांची व्यथा ऐकताच प्रशासनाला असे काही आदेश दिले की, ही मुले घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचे नशीब पालटले. मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर प्रशासनाने अवघ्या काही तासांत मदतीचा डोंगर उभा केला.