बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा

बारावीचे बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या ताणात विद्यार्थी आणि पालक दोघांनाही मानसिक स्थैर्य, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी कोणतीही परीक्षा आत्मविश्वासाने पार करू शकतात.
The Crucial Phase of Class 12 Students

The Crucial Phase of Class 12 Students

Sakal

Updated on

रीना भुतडा ( करिअर समुपदेशक)

नवी क्षितिजे

बारावीच्या सर्व परीक्षा जवळ येऊ लागल्या की विद्यार्थी आणि पालक दोघांच्या मनात ताण, प्रश्न आणि अनिश्चिततेचे ढग दाटू लागतात. अभ्यासाचे ओझे, वेळेचे नियोजन, स्पर्धेचा वाढता दबाव, मित्रांच्या तुलनेचे पडसाद आणि भविष्यातील चिंतेचे सावट, यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक क्षमतेची खरी कसोटी लागते. आत्मविश्वास बळकट करून सामोरे जाण्याचा, मन स्थिर ठेवण्याचा व योग्य दिशेचा शोध घेण्याचा हाच काळ असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com