

Education News
sakal
नवी दिल्ली : देशभरात अंदाजे ८,००० सरकारी शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रादरम्यान एकही विद्यार्थी दाखल झाला नाही, असे अधिकृत आकडेवारीत समोर आले आहे. यापैकी सर्वांत जास्त शाळा पश्चिम बंगालमध्ये असून, त्यानंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो.