Maharashtra Assembly Election : बंडखोरीमुळे पक्षांची वाढली डोकेदुखी, बंडोबांना थंड करताना कसरत; ४ नोव्‍हेंबरपर्यंत मनधरणी

Maharashtra Vidhan Sabha Election : विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरीमुळे पक्षांना मोठा डोकेदुखीचा सामना करावा लागतोय. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Nagpur vidhan sabha Election 2024
Nagpur vidhan sabha Election 2024 2024 sakal
Updated on

नागपूर : विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघात नेत्यांनी बंडखोरी केल्याने अधिकृत राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. या बंडोबांना थंड करण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मनधरणी करावी लागणार आहे. हे राजकीय पक्षापुढे मोठे आव्हान असून बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी मोठी कसरत आहे. अर्ज छाननीच्या दिवशी बहुतांश बंडखोरांचे अर्ज कायम राहीले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com