Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

How the Aravalli Range Became the Mughal Empire’s Strategic Shield and India’s Environmental Lifeline | उत्तर भारताच्या सत्ताकेंद्रांना तीन शतकांपर्यंत सुरक्षा कवच देणारी अरवली पर्वतरांग कशी ठरली मुगल साम्राज्याच्या स्थैर्याची गुरुकिल्ली आणि आजही भारताच्या पर्यावरणाची पहिली संरक्षणरेषा
How the Aravalli Range Protected the Mughal Empire for 300 Years and Still Shields India Today

How the Aravalli Range Protected the Mughal Empire for 300 Years and Still Shields India Today

esakal

Updated on

अरवली पर्वतरांगा पुन्हा संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे अरवली पर्वतरांगा वाचवण्याची गरज का आहे, असा मुद्दा समोर आला आहे. पण अरवली फक्त पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर इतिहास आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाची आहे. हजारो वर्षांपासून ती भारताच्या उत्तर-पश्चिम भागाते नैसर्गिक किल्ल्याप्रमाणे रक्षण करते आहे. मुगलांच्या वेळी तर अरवलीने एक प्रकारचे सुरक्षा कवच दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com