Aravalli Hills : 29 जिल्ह्यांची लाइफलाइन, 20 अभयारण्य अन् 5 कोटी लोक जगवणारी...जर अरवली पर्वतरांग नसती तर काय झालंं असतं?

Aravalli hills importance explained : अरवली पर्वतरांगा नष्ट झाली तर उत्तर भारत वाळवंट होईल? ५ कोटी लोकांची जीवनरेखा अरवली का वाचवली पाहिजे जाणून घ्या सविस्तर
Aravalli hills in Poshina, North Gujarat, with a river flowing through the lush green landscape, showcasing the range's role in supporting water bodies and preventing desert spread.

Aravalli hills in Poshina, North Gujarat, with a river flowing through the lush green landscape, showcasing the range's role in supporting water bodies and preventing desert spread.

esakal

Updated on

कल्पना करा की उत्तर भारतात हिरवीगार टेकड्या नसत्या तर? थारचे भयानक वाळवंट पूर्वेकडे पसरले असते, पावसाचे ढग विना अडथळा सरकले असते आणि करोडो लोकांच्या जीवनात दुष्काळ आणि धुळीच्या वादळांचा कहर माजला असता. ही कल्पना नाही, तर भविष्यातला धोका आहे. भारतातील सर्वात जुनी अरवली पर्वतरांगा आज धोक्यात आहे. चार राज्यांमधील २९ जिल्ह्यांची ही जीवनरेखा ५ कोटी लोकांसाठी हवा, पाणी आणि जैवविविधतेचे रक्षण करते. पण बेकायदेशीर खाणकाम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे या हिरव्या ढालीला मोठा धक्का बसला आहे. चला या पर्वतरांगेची कहाणी जाणून घेऊया आणि ही नसल्यास काय परिणाम होतील किंवा झाले असते जाणून घ्या

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com