
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आत घुसून त्याचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला प्रत्येक आघाड्यावर पराभूत केले. तरीही पाकिस्तानने त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदोन्नती देऊन त्यांना फील्ड मार्शल बनवले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.