India China : परस्पर सामंजस्य हवे, मैत्रीसाठी पुढाकार घ्या; चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

Foreign Policy : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीन या दोन देशांना मैत्रीसाठी पुढाकार घेण्याचे आणि परस्परांवर संशय न ठेवता सामंजस्य दाखवण्याचे आवाहन केले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चीन दौऱ्यावर असताना वांग यी यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
India China
India Chinasakal
Updated on

बीजिंग : ‘‘भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मैत्रीसाठी पुढाकार घ्यावा आणि परस्परांवर संशय घेण्यापेक्षा सामंजस्य दाखवावे,’’ असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज केले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे चीन दौऱ्यावर गेले असून आज त्यांनी वँग यी यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com