India Russia Relations: भारत-रशिया मैत्री इतकी मजबूत का? रशियन कॉन्सुल जनरल यांनी सांगितले चाणक्यांचे सूत्र

India Russia Relations and Strategic Partnership: भारत-रशिया संबंध, 100 अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य आणि चाणक्यांच्या विचारांचा दाखला देत रशियन कॉन्सुल जनरल इव्हान फेटिसोव्ह यांनी भारत-रशिया मैत्रीचे महत्त्व स्पष्ट केले.
India Russia Relations: भारत-रशिया मैत्री इतकी मजबूत का? रशियन कॉन्सुल जनरल यांनी सांगितले चाणक्यांचे सूत्र
Updated on

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे केवळ राजकीय किंवा सामरिक भागीदारीपुरते मर्यादित नसून, त्यामागे अनेक दशकांची विश्वासाची आणि परस्पर हिताची परंपरा आहे. दोन्ही देशांमधील ही मैत्री कोणत्याही तात्कालिक फायद्यावर आधारित नसून, बदलत्या जागतिक परिस्थितीतही अनेक आव्हानांना तोंड देत अधिक मजबूत झाली आहे, असे मत भारतातील रशियाचे कॉन्सुल जनरल Mr. Ivan Fetisov यांनी व्यक्त केले. AP Globale Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी भारत-रशिया संबंध, व्यापार, तेल, पर्यटन, तंत्रज्ञान आणि भविष्यातील सहकार्याच्या विविध पैलूंवर भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com