UN Security Council : पाकिस्तानला खडे बोल! भारताचे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर जोरदार आरोप

Global Security: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला भारताने कडाडून टीका केली. पी. हरीश यांनी म्हटले की, पाकिस्तान मुलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दहशतवादाच्या समर्थनाबाबत भारतीय आरोपांना नाकारत आहे.
UN Security Council
UN Security Council sakal
Updated on

न्यूयॉर्क : देशातील मुलांची बिकट स्थिती आणि दहशतवादाकडे काणाडोळा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये खडे बोल सुनावले. ‘पाकिस्तान आपल्या देशातील मुलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com