Nepal Violence :सैनिकी गाड्यांची वर्दळ अन् सायरनचा आवाज !

Nepal border violence: नेपाळच्या सीमावर्ती भागात तीन दिवस चाललेल्या हिंसाचारानंतर आता शांतता येण्यास सुरुवात झाली आहे. सीमेवर सुरक्षा वाढवली असून भारताने नागरिकांना नेपाळला न जाण्याचा इशारा दिला आहे.
Nepal Violence

Nepal Violence

sakal

Updated on

काठमांडू/महाराजगंज : गेल्या तीन दिवसांपासून नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यात सुरू असलेला हिंसाचार आता थांबला आहे. या भागात संचारबंदी असल्याने नागरिक घरातच थांबत असून सैनिकांकडून गस्त घातली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com