ओमानमधील ३६ भारतीयांची सुटका, नियोक्त्याने केलं शोषण; केंद्र सरकारला कळताच...

Indian Embassy and Local Administration Act Swiftly to Ensure Safe Return of Stranded Workers: ओमानमध्ये अडकलेले कामगार हे चांगल्या रोजगाराच्या संधीच्या शोधात गेले होते, परंतु त्यांच्या नियोक्त्यांकडून त्यांच्यावर गंभीर अत्याचार झाले.
ओमानमधील ३६ भारतीयांची सुटका, नियोक्त्याने केलं शोषण; केंद्र सरकारला कळताच...
Updated on

मुंबई, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘‘परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक भारतीयाला शक्य ती मदत पुरविण्याच्या’’ धोरणानुसार, केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने ओमानमध्ये अडकलेल्या आणि अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या ३६ भारतीय कामगारांची सुटका झाली आहे. हे कामगार सुरक्षितपणे भारतात परत आले आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासानेही या कामगारांना तत्परपणे मदत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com